जायखेडा येथील मोसम नदी पुलावरून पुराचे पाणी वेगाने वाहत असतानाही पुलावरील वाहत्या पाण्यातून दुचाकी घेऊन जाण्याचा अति आत्मविश्वास दोघा तरुणांच्या चांगलाच जिवावर बेतला. सुदैवाने नशीब बलवत्तर म्हणून या तरुणांचे प्राण वाचले. मात्र, दुचाकी वाहून गेली. ...
महागाईमुळे होरपळलेल्या जनतेला सरकारने विजेच्या दरामध्ये भरमसाठ वाढ करून मोठा झटका दिल्याचा आरोप करत, सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात आम आदमी पार्टीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्दशने केली. ...
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून बी. ए. तृतीय वर्ष राज्यशास्त्रच्या परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतीला समर्थ रामदासांनी केलेले योगदान सांगा व मनुस्मृती या ग्रंथाचे सामाजिक महत्त्व स्पष्ट करा यासारखे प्रश्न विचारून नवीन वादा ...
उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावरील श्री भगवती स्वरूप मूर्ती देखभाल कामासाठी दि. २१ जुलै ते ५ सप्टेंबर या ४५ दिवसांच्या कालावधीत सप्तशृंगी देवी मंदिर बंद राहणार आहे, अशी माहिती सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टतर्फे देण्यात आली ...
"कोरोनाकाळात वाढलेले बालविवाहाचे प्रमाण यावर्षी घटण्यास मदत झाली. नाशिक शहरात बालविवाहाचा केवळ एकच गुन्हा दाखल झाला. लवकरच हे प्रमाण शून्यावर येईल; मात्र त्यासाठी पोलिसांना लोकप्रतिनिधींनीदेखील खंबीरपणे साथ दिली पाहिजे!" ...
जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टँकरला मुदतवाढ देण्यात आलेल्या नाशिक जिल्ह्यातील टँकर चार दिवसांच्या जोरदार पावसामुळे बंद झाले आहेत. मे-जून महिन्यात जिल्ह्यात टँकर सुरू होते. मात्र, लांबलेल्या पावसामुळे जुलैमध्ये देखील टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व ...
पावसाळा व बदललेल्या हवामानाचा विचार करता गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी (दि. १२) दिवसभरातून जिल्ह्यात शंभर रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. नाशिक शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही रुग्ण वाढू लागले आहेत. ...