मे महिन्याला सुरुवात होऊन आठ दिवस झाले असून, आता शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबर चाराटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. आता बºयाच शेतकºयांकडे अल्प चारा असल्यामुळे चारा संपला आहे. विकतचा चारा विकत घेऊन जनावरे सांभाळणे मुश्कील झाले आहे. ते ...
मानोरी : दुष्काळी स्थितीमुळे पिण्याचे पाण्याचे हाल होत असतानाच शेतकऱ्यांना डाळिंबबागाही जगवणे अवघड होऊन बसले आहे. भूजल पातळीत सातत्याने घट होत असताना विहिरीत दररोज पाण्याचा साठा करून ४२ अंश इतक्या तापमानात डाळिंबाच्या बागा जगविणे आवाक्याबाहेर झाल्यान ...
विरगाव : बागलाण तालुक्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व पाणीटंचाईची झळ नागरिकांसमवेत वन्य प्राणी व पशुपक्षांनाही बसतांना दिसून येत आहे. याचीच दखल घेत तालुका प्रहार संघटनेने वन्य प्राणी व पशुपक्षांसाठी औंदाणे (ता.बागलाण) येथील सुकड नाला परिसरात एक छोटेसे ...