येवला तालुक्यात मागील दोन ते तीन महिन्यापासून उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असताना मानोरी बुद्रुक परिसरात तापमानाने चाळीशी पार केल्याने चिमणी, कावळे, साळुंकी आदी पक्षांच्या पिण्याच्या पाण्यासाठी सायली वावधाने आणि अजिंक्य वावधाने या दोन शाळकरी मुलांन ...
कृषीपंपांना दिवसा वीज मिळावी, या शेतकर्यांच्या बहुप्रतिक्षीत मागणीची पूर्तता करण्यासाठी सरकार आणि महावितरणकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. त्यातील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेंतर्गत स्वमालकीच्या जागेवरील महावितरणचा राज्यातील सर्वात मोठा ...
दिंडोरी : नाशिक कळवण रस्त्याचे रु ंदीकरण नूतनीकरण काम सध्या सुरू आहे मात्र सदर काम होत असताना वाहनधारकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुरेश्या उपाययोजना व सुचनाफलकांच्या अभावामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक दुचाकींची घसरगुंडी होत असून अनेक जण जख ...
कळवण : तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या वतीने फळबाग वाचवा अभियान हाती घेतले आहे. या अभियानाच्या माध्यमातून जवळपास तीनशे हेक्टर क्षेत्रावरील फळबागांमध्ये आच्छादनाचा प्रयोग राबविण्यात येते आहे. ...
नाशिक : केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या सहयोगाने ‘कुंभार सशक्तीकरण मिशन’ अंतर्गत दहादिवसीय कुंभार काम कला प्रशिक्षणाचा शुभारंभ खादी ग्रामोद्योग आयोगाच्या त्र्यंबक विद्यामंदिर ये ...