लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरु वात झाली असून नाशिकमध्ये पहिल्या फेरीनंतर मतमोजणीत गोडसे यांनी भुजबळांना मागे टाकले आहे. पहिल्या फेरीनंतर ८ हजार ५८५ मतांनी गोडसे यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना २५००५ मतं मिळाली असून भुजबळ यांच्या पारड्यात १६,४२० मत ...
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरु वात झाली असून, दिंडोरीत पहिल्या फेरीनंतर ३३२२ मतांनी धनराज महाले यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना१५,०७९मतं मिळाली असून, भाजपाच्या डॉ. भारती पवार यांच्या पारड्यात११,७५७ मतं पडली आहेत. ...
महानगरपालिकेत चालू आर्थिक वर्षात तब्बल १२२ अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होणार असून, सद्यस्थितीत महापालिकेचा कारभार हा प्रभारी अधिकाऱ्यांवर अवलंबून असल्याने मोठ्या प्रमाणात कामाचा ताण होत असून, कामाची गतिमानता कमी झालेली आहे. ...
अध्यात्म शुद्ध शास्त्र आहे. हे शास्त्र शिकल्याने मनुष्याच्या समस्या आपोआप सुटतात. समस्येवर मार्गदर्शन करण्यासाठी संतांकडे कधीही पैशांची गरज लागत नाही, तर तेथे फक्त भक्ती लागते. ...
ज्येष्ठांनी आयुष्याकडे सकारात्मकपणे पहावे. शिस्त, छंद जोपासावेत, सतत वाचन, लिखाण केल्यास गर्दीत एकटे राहणार नाहीत. स्पर्धा जगाशी न करता स्वत:शी करावी. असे केल्यास ज्येष्ठपण हेदेखील रम्य होईल, असे प्रतिपादन समुपदेशक स्वाती पाचपांडे यांनी केले. ...
महानुभाव पंथातील आधारवड व उपाध्य कुलभूषण आचार्यप्रवर महंत सरळबाबा यांचे नाशिक येथे बुधवारी (दि़ २२) पहाटे ५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले़ ते ८० वर्षांचे होते़ ...