लासलगाव : निफाड तालुक्यात मंगळवार दि २२ रोजी पारा ६.५ अंशापर्यंत घसरल्याची नोंद कुंदेवाडी येथील गहु संशोधन केंद्रावर करण्यात आली. रब्बीसाठी पोषक हवामान होत असले तरी द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढली आहे. ...
केंद्र सरकारने आणलेल्या नवीन तीनही कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या २५ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ३६ शेतकऱ्यांचे बळी गेले असतानाही दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे केंद्रातील सरकारने हे कायदे शेतकऱ्यांच्या नव्हे तर उद्योगप ...
जिल्ह्यात सोमवारी (दि. २१) एकूण ३५३ रुग्ण नवीन बाधित झाले असून, ३४७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण भागात ४, नाशिक शहरात ३ तर जिल्हाबाह्य १ असे ८ जण दगावल्याने एकूण मृतांची संख्या १९१७ वर पोहोचली आहे. ...
जंगलात मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या मोह फुलांसह इतरही पदार्थांवर आता आदिवासी प्रक्रिया करून त्याची विक्री करणार आहेत. यासाठी केंद्र शासनाकडून आदिवासींना प्रोत्साहन देण्यासाठी वनधन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत राज्यात २६४ वनधन केंद्रांना ...
नवीन कृषी कायदे शेतकरीविरोधी असून, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळण्याऐवजी त्याची लूट होईल, त्याचप्रमाणे करार शेती कायद्यामुळे भांडवलदारांना अपेक्षित उत्पादन मिळू शकले नाही, तर शेतकऱ्यांच्या जमिनीही भांडवलदार कंपन्यांच्या घशात जातील, अशा तरतुदी केंद् ...
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशकातून निघालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जत्थ्याला पहिल्याच दिवशीच्या मुक्कामाला कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागला. येथे पोहोचलेल्या जत्त्थ्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांची गुंजाळ शाळेमध्ये मु ...
हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांत पुन्हा तीन अंशांनी किमान तापमानात घसरण होऊ शकते. त्यानंतर पुन्हा राज्याचा किमान तापमानाचा पारा काही दिवसांसाठी चढता असेल. ...