शहरात दुपारी दोन वाजेपासून पावसाचे ढग दाटून आले आणि सुर्यप्रकाश पुर्णपणे नाहीसा झाला. वाऱ्याचा वेग अत्यंत कमी राहिल्यामुळे टपो-या थेंबांसह जोरदार सरींचा वर्षाव शहरात सुमारे तासभर झाला. ...
पंचवटी : शुक्रवारी (दि.12) दुपारी दोन वाजेच्या सुमारास वारा व विजांच्या कडकडाटासह बळीराजाने दमदारपणे हजेरी लावल्याने शेकडो नागरिकांची त्रेधा उडाली. शुक्रवारी सकाळपासूनच नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत होता. त्यातच दुपारच्या सुमारास झाले ...
विल्होळी : मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी शिवारात दोन वेगवेगळ्या झालेल्या अपघातात दोघे जण ठार झाल्याची घटना घडली असून, यात एक जण आंबेबहुला येथील तरुणाचा समावेश आहे. ...
बँकांमध्ये खात्यातून पैसे काढणाऱ्या, मुदत ठेवी मोडून अथवा त्यावर कर्ज काढणाऱ्या ग्राहकांची गर्दी होत असून जनधन खात्यावर येणारी पेन्शन अणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणारी पेन्शन काढण्यासाठी बँकामध्ये येणाऱ्या ग्राहकांचा ओघ अद्यापही सुरू आहे. परंतु, ...