मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Maharashtra Weather Update: राज्यात कमाल तापमानाचा पारा वाढतोय. मंगळवारी (४ मार्च) रोजी जवळ जवळ ४ अंश सेल्सिअसने सरासरी तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. (major change in climate) ...
मुंबईसह राज्यभरात मार्चमध्ये दोन उष्णतेच्या लाटा येतील. त्यामुळे मुंबईत कमाल तापमानाची ३६, तर राज्यात बहुतांश ठिकाणी ४० अंश सेल्सिअसची नोंद होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ...
मुंबई शहरात पार्किंगची समस्या आ वासून उभी आहे. वाहतूककोंडीही नित्याचीच आहे. त्यामुळे बाइकवरुन प्रवास करण्याकडे सर्वसामान्य मुंबईकरांचा कल वाढत आहे. ...
आनंद आणि सकारात्मकता यांना चालना देणारे हॅप्पी हार्मोन्स अर्थात आनंदी संप्रेरक म्हणजेच मेंदूमध्ये तयार होणारे विशिष्ट रसायन हे महत्त्वाची भूमिका बजावतात. ...