मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
एलफिन्स्टन चेंगराचेंगरीच्या भीषण घटनेत 23 निष्पापांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील धोकादायक पुलांच्या डागडुजीची चर्चा तर प्रचंड झाली. मात्र, तहान लागली की विहीर खणायला घ्यायची, अशाच काहीशा अवस्थेत प्रशासन असतं अशी टीका संतप्त नागरिकांकडून केली जातेय. ...