मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
गोखले पूल दुरुस्तीसाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे. ...
कुणाला कधी कशाचा नाद जडेल हे सांगता येत नाही. पदरात दोन मुले. त्यात लग्नाला १९ वर्षे झाली असताना विवाहितेला सिनेमात काम करण्याचे वेड लागले. याच वेडापायी ती पती आणि मुलांना वाऱ्यावर सोडून घरातून वरचेवर पळून जाऊ लागली. ...
कांदिवलीतील शिवसेना उपविभागप्रमुखाने लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सांभाळणाºया एका महिलेने केला आहे. पाच वर्षांपूर्वी नवरात्रौत्सवातील एका कार्यक्रमाच्या संयोजनाचे बिल त्याने दिले नसून, आपल्यावर अन्याय झाल्यास आत्महत्या क ...