मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
राज्यात मागील तीन दिवसांत मुंबईसह कोकण व पूर्व विदर्भात दमदार पाऊस झाल्यानंतर आता दोन दिवस दक्षिण मध्य, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. ...
मुंबई शहर आणि उपनगराला रविवारी दिवसभर मुसळधार पावसाने झोडपून काढले. विशेषत: शनिवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून रविवारी दुपारी ३ वाजेपर्यंत शहरासह उपनगरात पडलेल्या पावसाने मुंबईचा चक्का जाम केला. ...
हार्बर मार्गावरील चेंबूर-टिळकनगर स्थानकादरम्यान असलेला विनावापर पादचारी पूल अखेर मध्य रेल्वेने हटविला आहे. हार्बर मार्गावरील ब्लॉक वेळेत ३ तासांचा पॉवर ब्लॉक घेत, मध्य रेल्वेने अनेक वर्षांपासून रखडलेला पादचारी पूल अखेर निकाली काढला. ...
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या वाढत्या किमतींमुळे, तसेच चलनवाढीच्या दरामुळे भारतीय बाजारात चिंता असली, तरी सरकारने खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केल्याने त्याचा चांगला परिणाम बाजारावर झालेला दिसून आला. ...