मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
‘पावसाने मुंबई ठप्प’, ‘नागपूरची पावसाने दैना’, ‘पावसाने दिल्लीचे कंबरडे मोडले’ असे वृत्तपत्रांमधील मथळे आता नित्याचे झाले आहेत. जोरदार पाऊस झाला की शहरांमधील जनजीवन पार विस्कटून जाणे आता नवीन राहिलेले नाही. ...
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या वैभवात भर टाकणाऱ्या आणि पर्यटकांचे आकर्षण ठरणाºया गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा व गोराई या प्रमुख सहा चौपाट्या आहेत. ...
गेल्या आठवड्यात मुंबईत जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते. पाण्याच्या जोरदार प्रवाहासोबत गाळदेखील अनेक ठिकाणी रस्त्यावर आला होता. तर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्ते वाहतूक संथ झाली आहे ...
मध्य रेल्वेवरील घाटकोपर स्थानकावर पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी ट्रॅफिक आणि विशेष पॉवर ब्लॉक रविवारी मध्यरात्री १२.४५ ते सोमवारी सकाळी ६.४५ या वेळेत घेण्यात येणार आहे. ...