मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मल्टिप्लेक्समधील महागड्या दरांचा विषय न्यायालयात असतानाच त्यांच्या चालकांनी चहा, कॉफी, वडा, समोसा, पॉपकॉर्न, पाण्याची बाटली यांचे दर ५० रुपये करण्याचे आश्वासन शनिवारी दिले. येत्या दोन-तीन दिवसांत त्याची अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा आंदोलन करू, असा इशा ...
राज्यभरात जोर पकडलेल्या पावसाने शनिवारी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात जोर‘धार’ वर्षाव केला. येथे पावसाचा धिंगाणा सुरू असतानाच, मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. ...
म्हाडातर्फे एमएमआरडीएच्या अखत्यारीतील पनवेल येथील मौजे कोन येथे बांधलेल्या २,४१७ घरांच्या काढण्यात आलेल्या सोडतीतील यशस्वी गिरणी कामगार, वारस यांना लॉटरीत मिळालेले घर नको असल्यास, त्यांना त्यांच्या गिरण्यांच्या जागेवर होत असलेल्या अथवा होणार असलेल्या ...
दोन वर्षांपूर्वी एका वास्तुरचना महाविद्यालयामध्ये मी एक प्रयोग केला होता. वर्गातल्या प्रत्येकाला एक याप्रमाणे मुंबईमधील महत्त्वाची स्थळे आठवून फळ्यावर लिहायला सांगितली. ...
अंधेरीच्या गोखले रस्त्यावरील पादचारी पुलाचा भाग अचानकपणे पश्चिम रेल्वेच्या रुळांवर पडला तेव्हा ‘लोकमत’ने ‘प्रवाशांवर आघात’ असा सुयोग्य मथळा त्या बातमीला दिला. सामान्य प्रवाशांवर सातत्याने आघात होत आलेले आहेत. त्यात अजून एकाची भर पडली, तरी राजकीय नेत् ...