मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
दुर्घटना घडल्यानंतर आरोप-प्रत्यारोप, जबाबदारी-बेजबाबदारी, राजकारण-समाजकारण याविषयी पोटतिडकीने चर्चा, वादंग रंगतात. मात्र कृती शून्य असलेल्या सरकारी यंत्रणा फक्त आणि फक्त कागदी घोड्यांचे चित्र नाचवित राहतात. ...
दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबापुरी होत असल्याने सखल भाग पूरमुक्त करण्यासाठी महापालिकेने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. अशा २२५ पैकी १०५ सखल भागांमध्ये पाण्याचा निचरा जलद गतीने होऊन हे परिसर पूरमुक्त होण्यासाठी पावसाळ्यानंतर म्हणजेच आॅक्टोबरपासून कामा ...
मुंबईत या वर्षीपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आॅनलाइन पद्धतीने मंडपाची परवानगी मिळणार आहे. मंडपाचा आकार, रस्ते आदींबाबत उच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या निकषानुसार या परवानगी देण्यात येणार आहेत. ...
वरळीतल्या सर पोचखानवाला रोड येथील पोलीस वसाहतीची अवस्था दयनीय झाली आहे. येथील काही इमारतींच्या पिलरला, स्लॅबला तडे जाऊन त्यातून पाण्याची गळती होत आहे. ...
मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेने गेल्या तीन वर्षांत कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे ‘झीरो टॉलरन्स फॉर पॉटहोल’ (खड्डेमुक्त मोहीम) प्रशासनाने आखली आहे. ...
शनिवारी दुपारपासून मुंबई उपनगरात पडणाऱ्या पावसामुळे लोकांच्या घरातही पाणी शिरल्याने साहित्याचे नुकसान झाले. मालाड पूर्वेकडील तानाजीनगर परिसरात सुहासिनी कदम राहतात. ...
मुंबई सेंट्रल कारशेड येथे पब्लिक इम्फोर्मेशन सेक्शनमध्ये कार्यरत असलेल्या सतीश पवार यांना शुक्रवारी रात्री ३ लाख ५७ हजार रुपये रोख रक्कम असलेली बॅग लोकलमध्ये सापडली. ...