मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
पश्चिम उपनगरात मंगळवारीही वाहतूककोंडी झाली होती. दहिसर, बोरीवली, मालाड, कांदिवली, गोरेगाव, ओशिवरा, जोगेश्वरी, अंधेरी सब-वे परिसरातील सखल भागांत पाणी साचल्याने वाहतूककोंडीच्या समस्येत भर पडली. ...
सलग कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबईकरांची दैना उडवली तरी पाण्याची चिंता मिटण्याची चिन्हे आहेत. गेल्या चार दिवसांत धो धो कोसळत पावसाने तब्बल महिन्याभराचा जलसाठा वाढविला आहे. ...
मुंबईत मागील आठवड्यापासून सातत्याने पाऊस सुरू आहे. त्याचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून पुणे-मुंबईदरम्यान दररोज एक-दोन गाड्या रद्द कराव्या लागत आहेत. ...