मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुसळधार पावसामुळे सलग चौथ्या दिवशी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. सलग तीन दिवस मुंबई शहर आणि उपनगरात कोसळलेल्या मुसळधार पावसाने मंगळवारीही आपला जोर कायम ठेवला. ...
मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असतानाच मागील २४ तासांत गोरेगाव येथे सर्वाधिक २२२.८० मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान खात्याने सांगितले. ...
मुंबईतील धोकादायक वृक्षांच्या फांद्या छाटणे किंवा एखादा वृक्ष अडचण ठरत असल्यास त्याची कापणी करण्यासाठी महापालिकेने गेल्या तीन वर्षांत तब्बल १५० कोटी रुपये मातीत घालवल्याचे माहितीच्या अधिकारात उघडकीस आले आहे. ...
सलग चार दिवस पावसाने झोडपून काढल्यानंतर आता मुंबईकरांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागणार आहे. चार दिवसांच्या पावसानंतर मुंबई शहरासह उपनगरांतील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. ...
पावसाच्या पाण्याचा निचरा जलद गतीने करण्यासाठी बांधलेले पंपिंग स्टेशन कचऱ्यामुळे बंद पडत होते. मात्र, यासाठी आणलेल्या ट्रॅश ब्रुमचा प्रयोग सफल झाला आहे. ...