मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
कमी खर्चात केलेली कामे निकृष्ट दर्जाची असल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे अशा ठेकेदारांवर निर्बंध आणण्यासाठी महापालिका लवकरच नियमावली तयार करणार आहे. ...
महापालिकेच्या २०१४ ते २०३४च्या नव्या विकास आराखड्याला गेल्या ऑक्टोबर महिन्यात शासनाने मंजुरी दिली आणि नवा विकास आराखडा अंमलात आला. मात्र, अजून आराखड्याचा घोळ सुरूच असून, नव्या विकास आराखड्यातून मुंबईतील अनेक गावठाणे व कोळीवाड्यांना वगळण्यात आले आहे. ...
मराठा समाजाप्रमाणे धनगर समाजालाही स्वतंत्र ७ टक्के आरक्षण देण्याची मागणी करत भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेचे अध्यक्ष व याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी शनिवारी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. ...