मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
वेसावा मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अडीच लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय आज सर्व कार्यकारी मंडळाने एकमताने घेतला. ...
देशभरात लॉकडाऊन असल्याने सर्वच वाहतूकव्यवस्था बंद आहे. अत्यावश्यक सेवांसाठी पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना परवानगी देण्यात येते. मात्र, त्या परवानगीलाही गाड्यांची किंवा वाहनांची कमतरता भासत आहे. ...
कोरोनाला थोपविण्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरात सरकारकडून विविध उपाय योजना राबविल्या जात असतानाच आता चाळी, झोपड्या आणि इमारतीमध्येही येथील रहिवासी आपआपल्या परिने कोरोनाला थोपविण्यासाठी कार्यरत आहेत. ...