मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
किरोट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर टीका केली, त्यानंतर शिवसेना नेत्यांचा पारा चांगलाच चढला असून परिवहनमंत्री अनिल परब यांच्यानंतर आता मंत्री गुलाबराव पाटील यांनीही किरीट सोमय्यांवर बाण चालवले. ...