मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
राज्यातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांपेक्षा अधिक होता. मात्र, तो आता कमी झाला आहे. राज्यात आज दिवसभरात तब्बल 8,807 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ...
Shardul Thakur travels 700 km ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताला कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात खारीचा वाटा उचलणाऱ्या शार्दूल ठाकूरची ( Shardul Thakur) याला इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत संघात स्थान मिळालं नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अॅडलेड कसोटीत ...
Mumbai Police's tweet goes viral : पुन्हा एकदा असा गंभीर संदेश देण्यासाठी मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांच्या ‘अग्निपथ’ या चित्रपटातील डायलॉगची मदत घेतली आहे. ...