मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
महापालिकेच्या प्रभागांची फेररचना दर दहा वर्षांनी तर प्रभागांचे आरक्षण पाच वर्षांनी बदलण्यात येते. खुला प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला, महिला ओबीसी, अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती अशा आरक्षणानुसार प्रभागाचे आरक्षण केले जाते. ...
उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता करावर महापालिकेची मदार आहे. मात्र पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्ता करात सूट, त्यातून निर्माण झालेला गोंधळ आणि मालमत्ताधारकांना उशिरा देयके पाठविल्याने मालमत्ता कराच्या उत्पन्नात यंदा मोठी घट झाली आहे. ...
Mansukh Hiren Death Case : ४ मार्च रोजी मनसुख यांना कांदिवलीहून आलेल्या पोलीस अधिकारी तावडे यांचा फोन आला होता. त्यानंतर ते बेपत्ता झाल्याने गावडे की तावडे असा प्रश्न निर्माण होतं आहे. ...
मुंबईत गेल्या महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दररोज एक हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. लग्न समारंभ, लोकल व सार्वजनिक ठिकाणी होणार्या गर्दीत कोरोना खबरदारीचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. ...