मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
खबरदारीच्या सर्व उपाययोजना मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना - तौक्ते चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. येत्या चोवीस तासांत ते गुजरातकडे सरकण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. ...
Cyclone Tauktae: अरबी समुद्रातील तौत्के नावाचं चक्रीवादळ रविवारी मुंबई किनारपट्टीजवळून जाणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पण या चक्रीवादळाची चाहूल आजच पाहायला मिळत आहे. ...
दहिसर, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) आणि मुलुंड येथील जंबो कोविड केंद्रांतील ५८० कोविड रुग्णांचे महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये शनिवारी रात्रीच स्थलांतर करण्यात आले आहे. ...