मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai Metro 2 : काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं होतं ट्रायल रनचं उद्घाटन. अप्पर दहिसर या स्थानकाच्या या नावाला रहिवाशांनी केला विरोध. ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना आपण केलात, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद असे म्हणत आता आणखी खबरदारी घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी सूचवले. औषधाची कमतरता, ऑक्सिजनची कमतरता अशी तारेवरची कसरत करत दुसरी लाट ओसरली आहे. ...
प्रवीण जाधव हा मुळचा फलटण तालुक्यातील सरडे गावचा रहिवासी असून त्याचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले. त्याच्याकडील कौशल्य ओळखून शिक्षकांनी त्याला खेळासाठी प्रवृत्त केले. ...
मुंबईवरील २६/११ हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला जीवंत पकडून देण्यात जीवाची बाजी लावणाऱ्या शहीद सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांचं नाव एका नव्यानं शोध लागलेल्या कोळीला देण्यात आलं आहे. ...