मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Fire In One Avighna Park : मुंबईतील करी रोड येथे असलेल्या वन अविघ्न पार्क या ६० मजली बिल्डिंगला आग लागली आहे. इमारतीच्या १९ व्या मजल्यावर ही आग लागली आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थली दाखल झाले असून, इमारतीमध्ये बचावकार्य सुरू झाले आहे. ...
काही कैद्यांनी बिस्कीटं खायला दिली. आर्यनने माझ्याजवळ निरोप दिला होता की, घरी जाऊन मला पैसे मनीऑर्डर करायला सांगा. मी त्यासाठी आर्यनच्या घरी गेलो होतो, पण मला तिथं काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याचं नाडार यांनी मुंबई तकशी बोलताना सांगितलं. ...
आर्यन खानला तुरुंगात इतर कैद्यांप्रमाणेच ट्रीट केलं, व्हीआयपी ट्रीटमेंट अजिबात दिली नाही. कैद्यांसोबतच त्यालाही जेवण मिळतं, त्याकडे पैसे नसल्याने कँटीनमधून काही खरेदी करण्यासाठी इतर कैदी त्याला मदत करायचे ...
बॉलिवूडमध्ये किंग खान म्हणून अशी बिरूदावली मिरवणारा अभिनेता शाहरूख खान अखेरीस मुलगा अर्जुन खानला भेटण्यासाठी मुंबईतील आर्थर रोड कारागृहामध्ये पोहोचला. आर्यनला अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच शाहरूख आर्यनची भेट घेत आहे. ...