Manoj Jarange patil Bombay High Court: मुंबईतील रस्त्यांचा ताबा आंदोलकांनी घेतल्याचा मुद्द्यावरून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले. आंदोलक रस्त्यावर नाचत होते, खेळत होते म्हणून उच्च न्यायालयच्या न्यायमूर्तींना न्यायालयात पायी जावं लागलं, असं न्या ...