पांजरी टोल नाक्यावर उभ्या असलेल्या कंटेनगरमधून १.५९ कोटी रुपयांचे मोबाईल चोरी झाल्याची घटना घडली आहे. तीन महिन्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
चीनमधून कोरोनाचा जगभर फैलाव आणि लष्कराच्या कुरापतींमुळे भारतीय चिनी वस्तू खरेदीला नकार देत आहेत. मोबाईल, लॅपटॉप असो वा इतर कोणत्याही वस्तू चिनी नकोच, भारतीय अथवा इतर देशांच्या असल्या तरी त्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. ...
१४० क्रमांकावरून आलेल्या कॉलपासून कोणतीही भीती अथवा धोका नाही. १४० हा क्रमांक टेलिमार्केटिंगकरिता दिलेला आहे. तो रिसिव्ह केल्याने काहीही होणार नाही, फक्त कुणालाही आपले बँक डिटेल्स, वैयक्तिक माहिती, ओटीपीसह डेबिट कार्ड, क्रेडीट कार्डची माहिती, पीन नंब ...
मोबाईल ही आजच्या काळात गरजेची व अत्यावश्यक बाब झाली आहे. मात्र ही भ्रमणध्वनीसेवा पुरविण्यासाठी उभारण्यात येणारे मोबाईल टॉवर नागरिक व पर्यावरणासाठी धोक्याची घंटा असल्याचे दिसून येत आहे. जवळपास सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात सध्याच्या घडीला ...