आंबा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीनेही प्रयत्न सुरू केले आहेत. मार्केटमध्ये ४१ निर्यातदार आहेत. निर्यातीसाठी २४ तास मार्केट खुले केले आहे. ...
उन्हाळा आणि वाळवणाचे पदार्थ हे जणू समीकरणच. हुतांश गृहिणींचा कल बटाट्यापासून उपवासाचे 'होममेड' वाळवण बनविण्याकडे आहे. त्यामुळे बटाट्याची मागणी वाढली असून, बाजारात आवक वाढली आहे. ...
रमजान व वाढत्या उकाड्यामुळे ग्राहकांकडून कलिंगडला मागणी वाढली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकाच दिवसामध्ये तब्बल १,१३६ टन कलिंगडची आवक झाली आहे. ...