लासलगाव पिंपळगावसह नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या कांदा बाजारसमित्यांमध्ये हमाल-मापारी लोकांनी संप पुकारल्याने जवळपास आठ दिवस कांद्याचे लिलाव ठप्प असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. प्रत्यक्षात या संपाला कारणीभूत खरे लोक कोण आहेत? हे शेतकऱ्यांना समजल् ...
पुनर्मोहरामुळे अनेक ठिकाणी फळगळ झाल्याने दि. १५ मे नंतर आंब्याचे प्रमाण फारच कमी असेल. सध्या झाडावर करवंद, वाटाणा, सुपारी या आकाराचा आंबा आहे. हा आंबा बाजारात येण्यासाठी जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. ...
गतवर्षी मिरचीला मिळालेला भाव लक्षात घेऊन त्याची लागवड खूपच मोठ्या प्रमाणात वाढली. यंदा कर्नाटकात मिरचीचे उत्पादन प्रचंड वाढल्याने दर मात्र घसरले आहेत ...