Banana Market : उत्तर भारतातील पूरस्थितीमुळे विदर्भातील केळी उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. दिल्ली, जम्मू-काश्मीर व पंजाबला जाणारी निर्यात ठप्प झाल्याने बाजारात आवक वाढली आणि भाव अर्ध्यावर आले. (Banana Market) ...
मागील दोन वर्षांत सोयाबीनचा विक्री दर वाढला नाही. हमीभाव तर सोडा, त्याहीपेक्षा कमी दराने सोयाबीनची विक्री झाली. मात्र, सरकारने हस्तक्षेप केला नाही. ...
Banana Market : शेतकरी सततच्या पावसामुळे आणि घटलेल्या बाजारभावामुळे अडचणीत सापडले आहेत. झाडावरच पिकलेले केळीचे घड विक्रीसाठी न मिळाल्याने सडत आहेत, तर अव्वल दर्जाच्या केळीला सध्या फक्त ६५० रुपये क्विंटल भाव मिळत आहे. शेतकऱ्यांनी तातडीने मूल्य हमी योज ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी न्यूझीलंडचे रुज सफरचंद दाखल झाले आहेत. पहिल्यांदाच मुंबईत दाखल झालेल्या या सफरचंदविषयी व्यापाऱ्यांसह ग्राहकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. ...