निसर्गाच्या सततच्या अवकृपेमुळे शेती आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. खरीप आणि रब्बी हंगामातील नुकसानामुळे शेतकरी भाजीपाला, फळबाग आणि दुग्धव्यवसायाकडे वळले. तर अनेकांनी कांदा लागवडीवर भर दिला; परंतु कांद्याला मिळणारा मातीमोल भाव आणि साठवणुकीतील न ...
नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात शनिवारी (२ ऑगस्ट) अचानक हमालांनी वाराईची भाववाढ करण्यासाठी काम बंद आंदोलन केले. या भाववाढीस शेतकऱ्यांनीही विरोध केल्याने कांदा लिलाव बंद ठेवले. व्यापाऱ्यांनी समजूत काढल्यावर अखेर सायंकाळी लिलाव सु ...
Kanda Market : राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने वर्ष २०२४ मध्ये अभ्यास करून वरील निष्कर्ष काढला असून तो राज्य कृषिमूल्य आयोगाला सादर केला आहे. ...
Onion Market : शिऊर येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीने मोकळ्या कांद्याची खरेदी थांबवत शेतकऱ्यांवर गोण्या भरलेल्या कांद्याचा आग्रह लादला आहे. परिणामी शेतकऱ्यांना प्रति ट्रॉली ८०० ते १००० रुपयांचा अनावश्यक खर्च सहन करावा लागत असून नफा नाही तर फक्त तोटा ...