हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात नागपूर, सोलापूर, या जिल्ह्यांत कमाल तापमानाचा पारा ४० वर जाऊन पोहोचला आहे. तुमच्या शहरात आज काय आहे तापमान? ...
यंदा पावसाने पाठ फिरविल्याने साठवण तलावातील तसेच विहिरींमधील जलसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. आजघडीला थोड्याफार प्रमाणात पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे जनावरांच्या पाण्याची सोय आहे. मात्र, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जनावरांना हिरवा चारा आणि पाणी मिळणे कठीण ...
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात ओल्या कचऱ्यापासून नगर पंचायत सेंद्रिय खताचे उत्पादन करू लागली. महिन्याला दीड टन खत निर्मिती होत आहे. या खताला राज्य सरकारच्या हरित ब्रांडची मान्यता मिळालेली आहे. ...
शेतात सेंद्रिय पद्धतीवर भर देत हळदीसह आल्यातून विक्रमी उत्पादन घेत सर्वांचे लक्ष वेधत असलेल्या परभणी येथील निलाबाई यांच्या आयुष्याच्या खडतर प्रवासाची ही यशकथा. ...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बिल्डा येथील महिला शेतकरी सिंधू शेळके यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत सेंद्रिय खताचा करून वापर केसर आंब्याची बाग फुलविली असून यातून त्यांना वर्षाला ७ लाख रुपयांचे हमखास उत्पन्न मिळत आहे. ...