मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
कोल्हापूर-कोल्हापूर मध्ये मराठा समाजाच्या ठोक अंदोलनाचा आज 12 वा दिवस.रविवार असल्याने अंदोलना गर्दी.शहरातील विविध तालीम संस्था नी मोटरसायकल रॅली काढण्यात आली.शहरातील बुधवार पेठ तालीमने अंदोलन स्थळी भले मोठे कोल्हापूरी चप्पल व गुळाची ढेप आणली होती.सर ...