मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
नोकर भरतीला विरोध नाही पण टाईमिंग चुकीचं आहे. अध्यादेश काढा पण आरक्षण द्या..या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलणार असून त्यांना पत्र पाठवणार आहे असंही संभाजीराजेंनी सांगितले. ...
तामिळनाडूत मद्रास उच्च न्यायालयाने ६९ टक्के आरक्षण रद्द केले होते. तरीही तेथील सरकारने एक दिवसही आरक्षणाला स्थगिती दिली नाही. सर्व पक्षांच्या एकजुटीने आरक्षण तेथे टिकले. तशीच एकजूट महाराष्ट्रात व्हावी, यासाठी पुढाकार घेण्याची माझी तयारी आहे. ...
आजच्या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात आम्ही सरकारसोबत आहोत असा विश्वास विरोधी पक्षांनी दिलेला आहे. यात कोणतेही राजकारण नाही, सर्व पक्ष एकत्र आहेत. आरक्षणास स्थगिती असताना मराठा विद्यार्थ्यांना काय दिलासा द्यायचा या बाबतही आजच्या बैठकीत चर्चा झाली. ...
मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढत लाखोंच्या संख्येने मराठा बांधव हे रस्त्यावर उतरले. अनेक मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदानही दिले. त्यामुळे तत्कालीन भाजप सरकारने मराठा समाजाला शिक्षण व शासकीय सेवेत आरक्षण ...
नाशिक- मराठा समाजाच्या आरक्षणावरील स्थगिती उठवावी यासाठी सर्व आमदारांनी तातडीने मागणी करावी असे निवेदन बुधवारी (दि.१६) मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शहरातील तीन आमदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली त्याच बरोबर महाअध ...