२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
दीड तास चाललेल्या बैठकीत महाविकास आघाडीत काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीसोबत जागावाटपाचे सूत्र कसे असेल, यावर चर्चा झाली. ...
Sanjay Raut News: सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, के.सी. वेणुगोपाल या काँग्रेसमधील निर्णय घेणाऱ्या नेत्यांशी उद्धव ठाकरे यांचा संवाद योग्य पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे आम्ही किती जागा लढू, तुम्ही किती जागा लढणार, याचा निर्णय़ हा दिल्लीमध ...
कुठल्याही प्रकारे इंडिया आघाडीचे नेते आपापसातील मतभेद दूर करून एकजुटीनं भाजपाविरोधात उभे राहायचे आणि निवडणुकीत भाजपाला पाडायचे हा संकल्प आम्ही घेतला आहे असं काँग्रेस नेते संजय निरुपम म्हणाले. ...