२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
महायुतीतील घटक पक्षाला मतदान करायचे असेल तर मग भाजपलाच मतदान केलेले काय वाईट ही लोकांची मानसिकता होती. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने लोकांनी भाजपलाच मतदान केले ...
PMC Election Results 2026 २०१७ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३९ जागा होत्या. पण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत ३० जागेवर समाधान मानावे लागले आहे. ...
PMC Election Results 2026 अजित पवारांनी निवडणुकीच्या प्रचारावेळी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर टीकेची झोड उठवत मागील सत्ता काळात भाजपने भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला ...