२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Maharashtra Assembly By Election 2026: सहानुभूतीच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही जागांवर निवडणूक लढवावी की नाही महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पवार पक्ष द्विधा मनस्थितीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने नेते विजय वडेट्टीवार य ...