- भर सणासुदीत नागरिकांचे पाण्यावाचून हाल : चिखली, घरकुल, तळवडे परिसरावर परिणाम, ठेकेदार, प्रशासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे सामान्यांना नाहक त्रास ...
कोर्टाच्या या निर्णयामुळे खोट्या व बदनामीकारक वृत्तांना चाप बसला असून, माध्यमांनी अधिक जबाबदारीने आणि तथ्य पडताळून पत्रकारिता करण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. ...