कोर्टाच्या या निर्णयामुळे खोट्या व बदनामीकारक वृत्तांना चाप बसला असून, माध्यमांनी अधिक जबाबदारीने आणि तथ्य पडताळून पत्रकारिता करण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. ...
ativrushti madat अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असले तरी प्रत्यक्ष पंचनामे करताना मात्र अनेक निकष लावण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
- विशेष न्यायालयाने सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांना भाषणाचा तो व्हिडीओ यूट्यूबवरून डिलीट करू नये किंवा काढून टाकू नये, असा आदेश देण्यासाठी केलेला अर्ज फेटाळला. ...
पुणे जिल्हा परिषदेच्या पाबळ-केंदूर गटात इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी जोरात सुरू असून, आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणूक लढवण्याची तयारी पूर्ण झाली आहे. महायुती की महाविकास आघाडी, तिकीट मिळो की न मिळो, माघार घेणार नाही ...
Kharif Crop Damage : मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. तब्बल २४ लाख हेक्टरवरील खरीप पिके चिखलात गेली असून २९ लाख शेतकरी सणासुदीच्या काळात हातात काहीही नसल्याने हवालदिल झाले आहेत. पंचनामे ७५ टक्के पूर्ण झाले असले तरी शे ...