राज्यात १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर राज्य सरकारने आणखी २६७ मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे या मंडळांमधील जवळपास ५ हजार गावांमधील शेतक-यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
दुष्काळाऐवजी दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करणे हे शेतकऱ्यांचे शोषण आहे. फडणविसांच्या राज्यात ‘दुष्काळ सदृश्य आणि राजा अदृश्य’ असे दुर्दैवी चित्र निर्माण झाल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. ...
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत शेतकऱ्यांसाठी 1 लाख सौर कृषी पंपाची योजना 3 वर्षात राबविण्यात येणार असून 1 लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे. ...