महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमने ८ मार्चला शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार रविवारी सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीला विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. ...
साथरोग नियंत्रण कायदा लागू झाला, म्हणजे राज्यात साथीच्या आजाराचा उद्रेक झाला, असा समज नागरिकांनी करून घेऊ नये. याउलट हा आजार रोखण्यासाठी या कायद्याच्या माध्यमातून अधिक प्रभावी उपाय योजण्यास मदतच होणार आहे ...
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या संकुलात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह नसल्याने, त्यांना शिक्षण घेण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. राहण्याची व्यवस्था ... ...