नवी मुंबईतील विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे, तर शिवसेनेने विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देण्याची आग्रही भूमिका घेतली. ...
वर्धापन दिनाच्या भाषणातील मुख्यमंत्र्यांनी केलेली राजकीय फटकेबाजी आणि सरनाईकांनी भाजपशी जुळवून घेण्याची केलेली विनवणी यामुळे महाविकास आघाडीत सारे काही आलबेल नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ...