'लोकमत'ने गेली पाच दिवस प्रसिद्ध केलेल्या उसाच्या फडावर खंडणीचा कोयता' या वृत्तमालिकेचे शेतकऱ्यांनी जोरदार स्वागत करत खंडणीखोरांना अद्दल घडविण्याचा निश्चय केला आहे. ...
राज्यात यंदाच्या हंगामात १९१ साखर कारखान्यांचे ३७१ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले आहे. कारखान्यांसमोर ऊस तोडणी यंत्रणा व पुरेशा उसाचा प्रश्न गंभीर असल्याने साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालविणे कठीण झाले आहे. ...