गेल्या हंगामात तुटलेल्या उसाला एफआरपीशिवाय टनास ४०० रुपये जास्त मिळाल्याशिवाय जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावरून उठणार नाही, असा नवा एल्गार माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी येथे झालेल्या बाविसाव्या विराट ऊस परिषदेत केला. ...
कोल्हापूर : वन्यजीव संशोधकांना एका रंगीत पालीचा शोध लावण्यात यश आले आहे. तामिळनाडूतील वीरीधूनगर जिल्ह्यातील राजपलायाममधील उंच डोंगररांगांमधील घनदाट ... ...