कोलंबो : श्रीलंका दौ-यातील यश शानदार ठरले. या यशाचे सर्व श्रेय सांघिक कामगिरीला जाते, असे सांगतानाच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने ही कामगिरी विशेष असल्याचेही म्हटले. बुधवारी झालेल्या टी-२० सामन्यात बाजी मारून भारताने ३ सामन्यांची कसोटी ...
भारत आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये पहिल्याप्रमाणे अव्वल स्थानी कायम आहे; परंतु आॅस्ट्रेलिया आज बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका बरोबरीत राहिल्यामुळे एका क्रमांकाने घसरून पाचव्या स्थानी पोहोचला आहे. ...
सप्टेंबर महिन्यात होत असलेल्या आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या आणि पुढील महिन्यात होत असलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेचे वेळापत्रक भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जाहीर केले. ...
श्रीलंका दौ-यात ३ कसोटी, ५ एकदिवसीय आणि एक टी-२० सामना जिंकून भारतीय संघाने ९-० अशी जबरदस्त विजयी कामगिरी केली. सर्वांनाच माहीत आहे की, मर्यादित षटकांमध्ये विराट कोहलीला तोड नाही. ...
कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत श्रीलंकेवर निर्विवाद वर्चस्व राखल्यानंतर आज झालेल्या ट्वेंटी-२० लढतीतही भारतीय संघाचाच बोलबाला राहिला. कर्णधार विराट कोहलीने केलेल्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने एकमेव ट्वेंटी-२० लढतीत श्रीलंकेवर सात गडी राखून मा ...
भारत- आॅस्ट्रेलिया यांच्यात १७ सप्टेंबर ते १३ आॅक्टोबर या कालावधीत होणा-या क्रिकेट मालिकेत जुन्याच नियमांचा अवलंब होणार असल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हटले आहे. ...
श्रीलंका दौ-यात कसोटी व वन-डे मालिकेतील सर्व सामने जिंकणारा भारतीय संघ आता अखेर टी-२० सामना जिंकून यजमान संघाचा पूर्णपणे ‘क्लीन स्वीप’ करीत मायदेशी परतण्यास उत्सुक आहे. ...
कसोटी मालिकेपाठोपाठ एकदिवसीय मालिकेतही यजमान श्रीलंकेला व्हाईटवॉश देत टीम इंडियाने आपला एकहाती दबदबा राखला. संपुर्ण मालिकेत लंकेने क्वचितंच भारतीय संघापुढे आव्हान उभे केले. ...