इंग्लंडमध्ये होणा-या आगामी विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर लवकरच २०-२५ खेळाडूंचा कोअर ग्रुप तयार करण्यात येणार असल्याचे भारतीय कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले. ...
भारतीय संघाने कसोटी मालिकेपाठोपाठ वन-डे मालिकेतही श्रीलंकेला क्लीन स्वीप दिल्यामुळे एकमेव टी-२० सामन्यात भारताला दावेदार मानले जात आहे. त्यामुळे हा दौरा भारतीय संघासाठी संस्मरणीय ठरणार आहे. ...
श्रीलंकेविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने शानदार शतकी खेळी केली. या शतकाबरोबरच त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकरपाठोपाठ दुसऱ्या स्थानी झेप घेतली. तसेच श्रीलंकेविरुद ...
भुवनेश्वर कुमारने घेतलेल्या पाच विकेट आणि कर्णधार विराट कोहलीनं झळकावलेल्या दमदार शतकाच्या बळावर भारताने मालिकेतील शेवटच्या सामन्यात लंकेचा सहा विकेटनं पराभव करत लंकादहन केलं आहे. ...
टीम इंडियातील सहका-यांमुळेच सध्याच्या संघाचे नेतृत्व करणे अविस्मरणीय अनुभव असल्याचे सांगून क्षमतेनुसार योगदान देण्याची सर्वच खेळाडूंमध्ये भूक आहे. यामुळे माझेही काम सोपे झाले, असे कर्णधार विराट कोहली याने म्हटले आहे. ...
श्रीलंकेविरुध्दच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने ४-० अशी विजयी आणि एकतर्फी आघाडी घेतली आहे. चारही सामने भारताने मोठ्या फरकाने जिंकले. विशेष म्हणजे या मालिकेत स्पर्धाच दिसत नाहीए ...