रुग्णसंख्या शंभरी गाठायला लागली तरी जम्बो हॉस्पिटल बंद ठेवले आहे. या परिस्थितीत आणीबाणीची वेळ आली तर करणार काय, हा प्रश्न सामान्य नागरिकांना सतावतो आहे. ...
अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळावे यासाठी दहेगाव रंगारी (जि.नागपूर) येथील शेतकऱ्यांच्या मुलांनी ‘फ्लाईंग ईव्ही’ नावाचा प्रकल्प साकारला आहे. त्यांच्या या प्रकल्पाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने मान्यताही दिली आहे. ...