उन्हाळ्यात ओलीताची सोय असल्यास शेतकरी आंबिया बहार घेणे पसंत करतात. हलक्या ते मध्यम जमिनीत फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवाड्यात बहार येऊन फळधारणेस सुरुवात होते. ...
देशांतर्गत बाजारपेठेला असलेल्या मर्यादा लक्षात घेता आणि अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी थेट कृषी माल आणि प्रक्रिया केलेला शेतमाल याच्या निर्यातीबाबत अजूनही दूरगामी आणि तळागाळाशी जोडलेल्या धोरणात्मक निर्णयांची गरज आहे. ...
शेतकरी दरवर्षी द्राक्ष निर्यातीमधून देशाला कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन उपलब्ध करून देत आहेत. तसेच या द्राक्ष शेतीमुळे येथील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तरही उंचावलेला आहे. ...
कमळापूर (ता. खानापूर) येथील प्रगतशील शेतकरी जयकर हणमंत साळुंखे यांनी उजाड आणि ओसाड खडकाळ माळरानावर अथक परिश्रमातून थायलंडचा फणस पिकवून जिल्ह्यातील पहिला प्रयोग यशस्वी केला आहे. ...
कोकणातील वाढत्या थंडीचा हापूस आंब्याच्या उत्पादनावर सकारात्मक प्रभाव पडला आहे. विशेषतः मोहर न आलेल्या किंवा मोहर अवस्थेतील झाडांना या थंडीचा मोठा फायदा होत आहे. ...