खासदार तडस म्हणाले, दिवाळी सुटीनिमित्ताने वर्धा जिल्ह्यातील आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना भेट देत संवाद साधला. या योजनेबद्दल नागरिक समाधानी असून वर्धा लोकसभा क्षेत्रात अत्यंत चांगले कार्य झाल्याने समाधान आहे. पंतप्रधान मोदी यांनी आयुष्यमान भ ...
कांदळगाव परबवाडी येथील रहिवासी सुभाष जगन्नाथ वायंगणकर (६२) यांचे अज्ञात तापाने बुधवारी रात्री निधन झाले. त्यांना चार दिवस ताप येत होता. त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. मात्र, रात्री प्रकृतीत अधिकच बिघाड झाल्याने त्यांचा म ...
हिवाळ्यात अनेकदा लोक सर्दी-खोकला, घशातील खवखव, ताप यांसारख्या समस्यांनी हैराण असतात. अशात अनेकजण सर्वातआधी आल्याचा चहा पिण्याची इच्छा व्यक्त करतात. ...
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी प्राथमिक केंद्राच्या कक्षेत येणाऱ्या गावांमध्ये एकाच दिवशी तब्बल ३८ जणांना विंचूदंश झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे घबराट निर्माण झाली आहे. या सर्व रुग्णांवर जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत. ...