आगासखिंड येथील शताब्दी इंजिनिअरिंग महाविद्यालय, मुसळगाव शिवारात रतन इंडियाचे (इंडिया बुल्स) वसतिगृह व वावी येथील गोडगे पाटील विद्यालयात क्वॉरण्टाइन सेंटर सुरू करण्यात आले असून, प्रत्येक केंद्रावर १५० क्वॉरण्टाइन बेडची व्यवस्था करण्यात येणार असल्याची ...
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने मंगळवारपासून (दि.१४) चार दिवस पूर्णपणे लॉकडाउन करण्यात आले आहे. दवाखाने व मेडिकलवगळता सर्व अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रशासनाने मंगळवारपासून (दि.१४) तीन दिवस लागू करण्यात आलेल्या बागलाण जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी सटाणा शहरासह प्रत्येक गावाने कडकडीत बंद पाळला. जनतेने शंभर टक्के बंद ठेवून प्रशासनाच्या जनता कर्फ्यूला उत्स् ...
कोरोनामुळे देशभरात लॉकडाउनचा कालावधी वाढवला असल्यामुळे सर्वत्र सतर्कता राखली जात आहे. मात्र अशा वातावरणात दोन तालुक्यांना जोडणारा रस्ताच अनेक ठिकाणी मोठे झाडे टाकून रहदारीसाठी बंद केल्याने नायगाव खोºयात संताप व्यक्त होत आहे. ...