गतवर्षी अमरनाथ यात्रेला गेलेल्या गुजराती भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या गुजराती भाविकांसाठी यात्रेदरम्यान बुलेटप्रुफ जॅकेट परिधान करणे बंधनकारक करण्याचा निर ...
सरदार सरोवर प्रकल्पाचा महाराष्ट्राला फायदा नाही.सरदार सरोवर प्रकल्पामधून महाराष्ट्राला बारा टीएमसी पाणी मिळणार होते. परंतु, गुजरातला डोळ्यासमोर ठेवून प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यामुळे प्रकल्पाचे पाणी गुजरातलाच मिळणार असून महाराष्ट्राच्या वाट्याचा ...
गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या बिल्किस बानो बलात्कार प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या पोलीस अधिकाºयांवर शिस्तभंगाची काय कारवाई केली? असा सवाल करत या प्रकरणी स्टेटस रिपोर्ट सादर करण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला अखेरची संधी दिली आहे. ...
अकोला : बोंडअळीने कपाशीचे प्रचंड नुकसान केले असून, महाराष्ट्र व गुजरातमधील ही समस्या सारखीच आहे. गुजरातमध्ये तेथील शासनाने बोंडअळी नियंत्रणासाठी धोरणात्मक निर्णय घेत विविध उपाययोजना राबविल्या. कापूस क्षेत्रात कामगंध सापळे लावण्यासाठी अनुदान उपलब्ध के ...
जेएनपीटीतील १० हजार कोटी खर्चाच्या वाढवण बंदराचे काम बंद करण्याच्या सूचना पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. या बंदरामुळे गुजरात राज्यातील बंदरे धोक्यात येण्याची शक्यता आहे. ...
नर्मदा नदीच्या पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस पडल्याचे परिणाम दिसू लागले आहेत. सरदार सरोवर धरणातील पाणी साठा कमी होत चालल्याने पाण्याखाली बुडालेली मृत झाडे आणि मंदिरे दिसू लागली आहेत. वन विभागाने सुमारे पावणेदोन लाख मृत झाडे हटवण्याचे काम सुरू केले असून, ...