धान्याच्या काढणीनंतर एकाच वेळी मोठ्या प्रमाणात शेतमाल बाजारात विक्रीसाठी आणल्यामुळे शेतमालास योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतमालाच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण होते. यातून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, म्हणून पणन मंडळ आणि बाजार समित्यांमा ...
Gopinath Munde apghat vima yojana: अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना थकीत असलेली विमा रक्कम लवकरच मिळणार असून त्यासाठी आज शासननिर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. ...
‘मध केंद्र योजना (मधमाशा पालन)’ ही योजना विस्तारीत स्वरुपात म्हणजे ‘मधाचे गाव’ या स्वरुपात संपूर्ण राज्यात राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना पोकरा अंतर्गत मिळालेल्या अनुदानाची रक्कम परत करण्याबाबत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. जाणून घेऊ काय आहे कारण? ...